मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)

आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)

कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)

नव्या प्रतिक्रिया

सदस्य आगमन

नवीन सदस्य

  • 89
  • 15
  • 94
  • sheessexPes
  • GlarkarececeN

माहिती/विषय

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे.......

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे

आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं
मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते. संभाजी


कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे?

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली...

त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात...

तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात...


एक असंही प्रेम होतं…

एक असंही प्रेम होतं…

“अम्या असं कसं झालं रे… नक्की काय म्हणाली ती?”
“तुला सांगितलं, तेच म्हणाली. आणि त्यानंतर काही बोलण्यासारखं राहिलंही नव्हतं…’
“रागावू नकोस; पण मला पुन्हा एकदा सांगतोस काय झालं ते…’


नववर्ष अभीष्टचिंतन! (रविशंकर)

कवी मित्रहो;

" हे अभीष्टचिंतन माझे, पहिले वहिले
फुगवितां न वास्तव, जे वाटे, ते लिहिले
ऐकला, खर्‍या अनुभूतीचा हुंकार
आनंद, मनाला झाला, अपरंपार

शारदा, तुम्हाला कृपादृष्टिने पाहों
ज्योती सृजनाची, अखण्ड तेंवत राहों


हास्यकविता

काही कविता वाचून तुमची ह.ह.पु.वा. होते का?


Syndicate

Syndicate content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.

देवनागरी
Roman
लिपी बदलण्यासाठी F12 कळ दाबा.
Copyright 2009 Marathimehfil.com
Designed and maintained by Willbird.com